Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर 10 वाक्ये

Updated: गुरूवार, 23 जानेवारी 2025 (07:45 IST)
 
1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील कटक भागात झाला.
 
2) नेताजी त्यांची आई प्रभावती यांच्या 14 मुलांपैकी 9 वे अपत्य होते.
 
३) नेताजींचे वडील जानकीनाथ बोस हे कटक येथील प्रसिद्ध सरकारी वकील होते.
 
4) नेताजी कलकत्ता विद्यापीठातून बी.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
 
5) 1920 मध्ये नेताजींनी प्रशासकीय परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.
 
6) स्वामी विवेकानंद आणि इतरांच्या प्रभावाखाली नेताजींनी 1921 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
 
7) नेताजी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारक नायक होते.
 
8) भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे गांधीजींशी राजकीय मतभेद सुरू झाले.
 
9) सुमारे 40000 भारतीयांसह नेताजींनी 1943 मध्ये 'आझाद हिंद फौज' स्थापन केली.
 
10) 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

भिवंडीमध्ये चार मजली इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

पुढील लेख
Show comments