Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ताई म्हणजे आपली बहीण

Updated: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (12:16 IST)
मोठे होतं होतं हे नातं कधी गुरफटून जातं हे समजत ही नाही.ताई शिवाय पान हलत नाही,काही खावंसं वाटत नाही.
तिच्या पावलावर पाऊल टाकावं वाटतं.
भांडण पण होतात खूप!तिला चांगलं दिलं, मला नाही म्हणत रुसवे फुगवे होतात, लुटुपुटू च्या लढाया होतात !
लहान बहीण असो बाकी भाऊ हे सर्वच घरी ह्या न त्या फरकाने घडतच.
मोठं झाल्या वर कपडे न विचारता घालून मिरविणे, सायकल तोडून ठेवणे, असे ना ना प्रकार घडतात, पण त्याचे पडसाद काही फार काळ टिकून राहत नाही.
बहिणी बहिणीच्या प्रेमात दिवसेंदिवस वाढ होते, गुपितं सांभाळून ठेवले जातात !अशी ही भावनिक गुंतागुंत लीलया सांभाळली जाते.
पण बहिणीच्या लग्नानंतर आपण एकटं पडतो, काहीतरी हरविल्या सारख होतं.
पण तिच्या घरी आवर्जून राहायला जावंसं वाटतं, आईनं दिलेलं जिन्नस, वस्तू आवडीने घेऊन जविशी वाटतात!
आपलं ही लग्न झालं की मात्र तिच्या असण्याची किंमत जरा जास्तच वाटते.आपला भरभक्कम आधार वाटते.सर्व अडचणींवर मिळालेलं उत्तर वाटते आपली बहीण.
तर ही अशी बहीण सर्वच टप्प्यावर आपलं हक्काचं माणूस मात्र असतं, आणि आईनन्तर च आपलं माहेर ही तीच असतं ह्यात शंका नाही!!!! 
........एक बहीण अश्विनी थत्ते

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments