Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश नाही

Updated: मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018 (15:18 IST)
 
भारतातील काही पवित्र स्थळ जेथे महिलांना प्रवेश करण्यास परवानगी नाही
 
पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ
पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील केरळ राज्यात तिरुवनंतपुरम येथे स्थित विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. विष्णू भक्तांच्या पूजेसाठी पद्मनाभ स्वामी मंदिर एक महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की विष्णू देवांची प्रतिमा प्रथम येथे सापडली होती. येथील मंदिर कक्षात महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मंदिर परिसरात येणार्‍या स्त्री आणि पुरुषांसाठी ड्रेस कोड निर्धारित केलेले आहेत.
 
कार्तिकेय मंदिर, पुष्कर
राजस्थानच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुष्कर येथे स्थित कार्तिकेय मंदिरातही स्त्रियांसाठी प्रवेश प्रतिबंधित आहे. येथे स्त्रियांनी प्रवेश केल्यास त्या शापित होतील व त्यांना देवाचा आशीर्वाद मिळणार नाही अशी समजूत आहे. या अंधविश्वासामुळे स्त्रिया स्वत: मंदिरात जाणे टाळतात.
 
जामा मस्जिद, दिल्ली 
हिंदूप्रमाणे मुस्लिम लोकांमध्ये काही मान्यता अश्या आहेत ज्यामुळे महिलांना जाण्यास बंदी घातलेली आहेत. दिल्लीतील जामा मस्जिद भारतातील सर्वात मोठ्या मशीदींपैकी एक आहे. या दर्गामध्ये देखील महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे.
 
हाजी अली दर्गा, मुंबई
महाराष्ट्राच्या मुंबई स्थित हाजी अली दर्गा येथे केवळ मुस्लिम नव्हे तर सर्व धर्मांचे लोकं मनोभावे डोकं टेकतात. हे स्थळ सांप्रदायिक सौहार्दासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या वरळी बीचच्या लहान बेटावर हे स्थित आहे. हाजी अली दर्गाच्या आतल्या भागामध्ये महिलांना प्रवेश नाही.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments