शुक्रवार, 2 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
आज-काल
मराठी दिन
Written By
Last Modified:
रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:46 IST)
संबंधित माहिती
मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे
मराठी भाषा दिन शुभेच्छा Marathi Bhasha din wishes
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
दरी-खोर्यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी...मी मराठी!
माझ्या मातीचे गायन
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे
कधी पाहशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे
कधी लावशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी
तुझ्या उषेच्या ओठांनी
कधी टिपशील का रे
कधी टिपशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर
Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाला पहिला आणि सर्वोत्तम विभाग म्हणून घोषित करण्यात आले.
LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा
Maharashtra Marathi Breaking News Live Today : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पाणीटंचाईच्या समस्येबाबत स्थानिक लोकांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, गुरुवारी पाणी समस्येविरोधात मुंबई कालव्यात महिलांनी निदर्शने केली. निदर्शक महिलांनी वैतरणा धरणाच्या मुंबई कालव्यात उड्या मारल्या. यावेळी, महिला वाहून जाऊ नयेत म्हणून निदर्शकांनी दोरीचा वापर केला होता.
कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक
Kalyan News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे एकीकडे पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले जात आहे, तर दुसरीकडे बेकायदेशीर बांगलादेशी देखील पोलिसांना अडचणीत आणत आहे.
आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानेच केली निर्घृण हत्या
Odisha News: ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एका आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकराने हत्या केली. तरुणाने १७ वर्षांच्या मुलीवर चाकूने वार करून खून केला. मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील बेरहमपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने एका मुलीच्या घरात घुसून तिची हत्या केली. त्या तरुणाने १७ वर्षांच्या मुलीवर चाकूने वार करून खून केला. मुलीची हत्या करणारा आरोपी तरुण तिचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बेरहमपूरच्या गोपाळपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली.
पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले
जातीय जनगणनेच्या निर्णयावर महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी नरेंद्र मोदी सरकारचे अनेक वेळा आभार आणि अभिनंदन करेन, कारण या निर्णयाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मला माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे एक भाषण आठवते, ज्यात त्यांनी म्हटले होते की जातीय जनगणनेमुळे समाजाचे खरे चित्र समोर येईल.