Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निगा खास दोस्तांची

Updated: शनिवार, 11 एप्रिल 2020 (13:58 IST)
मनीमाऊ बर्‍यापैकी स्वतंत्र असते. तिची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. मात्र, डॉगीला खायला देणे, स्वच्छता राखणे, फिरवून आणणे हे सगळे तुम्हाला करावे लागते. ही काम करत असाल तर चांगलेच आहे, पण करत नसाल तर अवश्य करा कारण पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहिल्यास विविधप्रकारच्या संसर्गापासून आणि मुख्य म्हणजे जाडी वाढण्यापासून सुटका होते बरे का! पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहिल्यास आपल्या शरीरावर काही उपकारक जीवाणूंचा स्तर वाढतो.

हे जीवाणू शरीराची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्याचे काम करतात, त्यामुळे काही संसर्गांपासून आपण लांब राहू शकतो. आपले शरीर संसर्ग पसरवणार्‍या जीवाणू आणि विषाणूंचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावू शकले. तुम्हाला माहितीये, कुत्र्याच्या पंजात आणि शरीरावरील केसांवर हे उपकारक जीवाणू आढळतात. म्हणूनच त्यांच्या संपर्कात राहणार्‍यांना काही आजारांचा धोका अजिबात नसतो. जी मुले पाळीव प्राण्यांजवळ असतात त्यांना दमा होण्याचा धोका कमी असतो, असे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे.

माधुरी शिंदे

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

चायनीज-स्टार्टर्समधील सर्वात लोकप्रिय पदार्थ Crispy Honey Chilli Potato

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

पुढील लेख