Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असं का होतं,जाणून घ्या

Updated: बुधवार, 20 जानेवारी 2021 (22:52 IST)
 
श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतो. पण या  कार्बन डाय ऑक्साइड सह नायट्रोजन, कमी प्रमाणात ऑक्सिजन, आर्गन आणि पाणी देखील असत. ह्या पाण्यामुळे तोंड आणि फुफ्फुसं ओलसर राहतात. बाहेरचे तापमान कमी असल्यामुळे शरीरातील पाणी आपली ऊर्जा वेगाने कमी करून जवळ येतात. ही वाफ पाण्याच्या थेंबा प्रमाणे असते .म्हणून प्रत्येक श्वासासह पाणी  वाफेच्या रूपात बाहेर येत.त्याच प्रमाणे शरीरात पाणी  जास्त प्रमाणात वाढल्यावर बाष्पीभवनामुळे  घाम आणि मूत्राच्या रूपात बाहेर निघत.
आपल्याला हे माहीतच असेल की माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच 37 डिग्री सेल्सिअस असते. 
जेव्हा आपण हिवाळ्यात श्वास सोडतो तर श्वासासह शरीराचे पाणी देखील बाहेर निघते आणि थंड झाल्यावर बाष्पीभवन होते. 
पाण्याची वाफ थंड वाऱ्याला मिळाल्यावर पाण्याचे थेंब कमी करते आणि त्याचा परिणाम असा होतो की तोंड्यातून धूर निघताना दिसतं 
पण हे उन्हाळ्यात दिसत नाही त्याचे कारण असे की पाण्याची वाफ जमत नाही आणि बाहेर पडल्यावर त्याचे बाष्पीभवन होते, परंतु उन्हाळ्यात असं काही होत नाही.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

श्रावण महिन्यात उपवास करत असाल, तर ही तीन योगासने करायला विसरू नका

पौराणिक कथा : अशाप्रकारे हनुमानजी आकाशात उडायला शिकले

महिलांनी दरवर्षी कराव्यात या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या; गंभीर आजारांपासून राहाल एक पाऊल पुढे

पुढील लेख
Show comments