Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वेच्या रुळामध्ये जागा रिकामी का असते?

Updated: शनिवार, 29 मे 2021 (23:09 IST)
रूळ लोखंडापासून बनलेल्या असतात आणि लोखंड  उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेमुळे पसरत आणि हिवाळ्यातील थंडीपासून संकुचित होतं जर हे रूळ आपसात एकत्रपणे जोडले तर  उन्हाळ्याच्या हंगामात लोखंड पसरल्यामुळे रूळ तुटण्याची किंवा दुमडून जाण्याची दाट शक्यता असते.आणि अपघात होऊ शकतो. म्हणून रुळाच्या मध्ये जागा सोडली जाते.
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मनःशांती आणि सकारात्मकतेसाठी करा ही ३ योगासने; ताण-तणाव कमी करण्यास होऊ शकते मदत!

पंचतंत्र : चिमणी, ससा आणि मांजर; गोष्ट दुष्ट मध्यस्थची

सापांना आकर्षित करणारी ही ५ झाडे तुमच्या घरच्या बागेत कधीही लावू नका

१५ ऑगस्टला जन्मलेल्या मुला-मुलींसाठी देशभक्तीची झलक असलेली २० सुंदर नावे

Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

पुढील लेख
Show comments