Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमावस्येला हे 5 नियम पाळा

Updated: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (09:53 IST)
 
* अवसेला भुतं-प्रेत, पितृ, पिशाच्च, निशाचर प्राणी आणि दैत्य किंवा राक्षस अधिक सक्रिय आणि मुक्त असतात. म्हणून या दिवसाला लक्षात घेउन विशेष काळजी घ्यावी.
 
* अमावस्या मध्ये आसुरी आत्मा अधिक सक्रिय राहतात, त्याचा परिणाम माणसांवर देखील होतो. माणसाचा स्वभाव देखील राक्षसी होतो. म्हणून त्या दिवशी माणसाचे मन आणि मेंदू धार्मिक प्रवृत्ती कडे वळवतात. जर कोणी धर्माच्या नियमांचं पालन करत नसेल तर त्याला त्रास सहन करावा लागतो. 
 
1 या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसी आहाराचं सेवन करू नये.
 
2 या दिवशी मद्यपाना पासून दूर राहावं. यामुळे आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या भविष्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
3 या दिवशी माणसांमध्ये नकारात्मक विचारसरणी वाढते. अश्या परिस्थितीत नकारात्मक परिस्थिती माणसांवर आपला प्रभाव पाडते. त्यामुळे त्यांनी सतत मारुतीचा जप करावा.
 
4 या दिवशी जे लोक अति भावनिक असतात त्यांचा वर जास्त परिणाम होतो. म्हणून अश्या लोकांनी आपल्या मनावर ताबा ठेवावा आणि पूजा जप-तप ध्यान करावे.
 
5 शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा. जाणकार लोक असे म्हणतात की चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसात पवित्र राहावं.

सर्व पहा

श्रावण सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय?

Rakshabandhan 2026 Gift Ideas बहिणीसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट शोधताय? या १० भन्नाट पर्याय

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments