Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्योतिषदृष्ट्या आयुष्यात यशस्वी होण्याचे मंत्र

Updated: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (10:10 IST)
 
1 ज्योतिषाचार्यानुसार, कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी घरातून निघताना एक पोळी घेऊन निघा. वाटेत जिथे आपल्याला कावळा दिसलास, त्याला पोळी घालून पुढे वाढा. असे म्हणतात की असे केल्यानं यश मिळतं.
 
2 असे म्हणतात की कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असताना एक लिंबू घेऊन त्यामध्ये 4 लवंगा लावून द्या. या नंतर हनुमानाचे 21 वेळा नाव घेऊन त्या लिंबाला आपल्या जवळ बाळगा. असा विश्वास आहे की असे केल्यानं आपल्या वर येणारे सर्व अडथळे दूर होतात.
 
3 असे म्हणतात की कोणतेही शुभ कामासाठी निघताना गोड खाणं चांगलं असत. असे म्हणतात की याच सह गणपतीचे नाव घेऊन घरातून निघावे जेणे करून सगळी कामे सुरळीत होतात. 

4 ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते कोणते ही शुभ कार्यासाठी निघणाच्या पूर्वी घराच्या मुख्यदारावर काळे मिरे पसरवून द्या. त्यावर पाय ठेवून निघून जा आणि परत मागे वळून बघू नका. असे केल्याने कोणत्याही कार्यात अडथळे येत नाही.
 
5 अशी आख्यायिका आहे की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुळशीचे पान खाणे शुभ असतं. असे केल्याने कामात यश मिळते.
 
* टीप - या लेखामध्ये दिलेल्या माहितीवर आम्ही दावा करत नाही की या पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे आणि त्याचा अवलंब केल्याने अपेक्षित निकाल मिळेल. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

सर्व पहा

चाणक्य नीती : जीवनसाथी निवडण्यापूर्वी चाणक्य यांनी सांगितलेले ४ आवश्यक नियम जाणून घ्या

रक्षाबंधनादिवशीच होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या 'सूतक' काळ आणि राखी बांधण्याची शुभ वेळ

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments