Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूजा करताना हे पाच लोक सोबत नसावे, नकारात्मक असतात असे लोक

Updated: शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (17:21 IST)
 
निंदक
सतत दुसर्‍यांमध्ये खोट बघणारे, सतत दुसर्‍यांची टिंगल करणारे, आपण श्रेष्ठ व इतर अगदी मूर्ख अशी समजूत असलेल्या लोकांशी दूर राहणेच योग्य. अश्या व्यक्तीच्या मनात सतत दुसर्‍यांप्रती द्वेष असतो आणि त्यामुळे या लोकांभोवती नकारात्मकता पसरलेली असते.
 
नास्तिक
नास्तिक लोक देवाधर्माला मानत नाही आणि आस्तिक लोकांच्या मनातही ते सतत याबद्दल काही न काही तर्क-वितर्क सुरू ठेवतात. म्हणून ज्यांना देवाप्रती आस्था आणि आदर नाही त्यांना आपल्या पूजेत किंवा मंदिरात जात असताना सामील करणे म्हणजे नकारात्मकता वाढण्यासारखे आहे.
 
लोभी
लोभी प्रवृत्ती, म्हणजे सतत दुसर्‍यांकडून मिळणार्‍या फायद्याची गोष्ट करणारे लोक चुकीचे असतात. स्वत:कडे असले तरी दुसर्‍यांच्या वस्तूंवर डोळा असणार्‍यांना लोकांना देवाची आराधना करताना सोबत घेऊ नये.
 
वाईट नजर
दुसर्‍यांचे भलं पाहवत नाही असे जगात अनेक लोकं आहेत. अशा लोकांची दुसर्‍यांवर द्वेष भावना असते. दुसर्‍यांच्या यशावर जळणे, त्यांचं वाईट व्हावं असा विचार करणे किंवा त्यासाठी काही छळ करणार्‍यांना लोकांपासून दूर राहावे.
 
रागीट
क्रोध करणार्‍या व्यक्तीची मानसिक स्थिती अत्यंत गडबडलेली असते. अशांत मन आणि स्वभावामुळे असे लोकं सतत नकारात्मकतेच्या आवरणात वावरतात. अश्या तापट स्वभावाच्या व्यक्तीसोबत देव पूजा केल्यास इच्छित शांती आणि सकारात्मकता कुठून येणार.

सर्व पहा

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नयेत?

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments