Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संतान प्राप्तीचे नियम आणि उपाय

Updated: शनिवार, 14 जुलै 2018 (12:04 IST)
 
जर पती पत्नी संतानं प्राप्तीचे इच्छुक नसतील आणि सहवाग करायचा असेल तर मासिक धर्माच्या अठराव्या दिवसापासून मासिक पाळीपर्यंतच्या काळात तुम्ही सहवास करू शकता, या काळात गर्भाधान होण्याची शक्यता नाही सारखे असते. 
 
सहवासाच्या काही रात्री 
मासिक स्राव थांबल्याच्या शेवटचा दिवस (ऋतुकाल)नंतर 4,6,8,10,12,14 आणि 16व्या रात्री गर्भाधानामुळे पुत्र तथा 5,7,9,11, 13 व 15व्या रात्रीच्या गर्भाधानामुळे कन्या जन्म घेते. 
 
चवथ्या रात्रीच्या गर्भामुळे झालेला पुत्र अल्पायु आणि दरिद्री होतो. 
 
पाचव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेली कन्या भविष्यात फक्त मुलींनाच जन्म देईल. 
 
सहाव्या रात्रीच्या गर्भामुळे मध्यम आयुचा पुत्र जन्म घेईल. 
 
सातव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म होणारी कन्या वांझ होईल. 
 
आठव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेला बालक ऐश्वर्यशाली असेल. 
 
नवव्या रात्रीच्या गर्भामुळे ऐश्वर्यशालिनी मुलीचा जन्म होतो. 
 
दहाव्या रात्रीच्या गर्भामुळे चतुर पुत्राचा जन्म होतो. 
 
अकराव्या रात्रीच्या गर्भामुळे चरित्रहीन मुलीचा जन्म होतो. 
 
बाराव्या रात्रीच्या गर्भामुळे पुरुषोत्तम पुत्र जन्म घेतो. 
 
तेराव्या रात्रीच्या गर्भामुळे वर्णसंकर पुत्री जन्म घेते. 
 
चौदाव्या रात्रीच्या गर्भामुळे उत्तम पुत्राचा जन्म होतो. 
 
पंधराव्या रात्रीच्या गर्भामुळे सौभाग्यवती पुत्री जन्म घेते. 
 
सोळाव्या रात्रीच्या गर्भामुळे सर्वगुण संपन्न, पुत्र जन्म घेतो. 
 
पुरातन कालाचे लोक उपरोक्त नियम-संयमाने संतानं उत्पत्ती क्रिया करतो होते.

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख