Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पैशांनी घर भरावं यासाठी प्रभू श्रीकृष्णाने सुचवलेले काही उपाय

Updated: गुरूवार, 14 मार्च 2019 (16:45 IST)
 
तुपाचा दिवा
प्राचीन काळात आपल्या कुटुंबाच्या कूळ देवी किंवा देवतांसमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. काही लोकं सकाळी तर काही संध्याकाळी दिवा लावतात. तरी हिंदू धर्मानुसार व्यक्तीने सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुपाचा दिवा लावायला हवा याने घरातून निर्धनता दूर होते.
 
पाणी पाजणे 
आमच्याकडे पाहुण्यांना देवस्वरूप मानले गेले आहे. त्यांचं यथाशक्ती आतिथ्य करणे आपल्या देशातील परंपरा आहे. तसेच आपल्या घरी कोणीही आल्यावर सर्वात आधी त्याला पिण्यासाठी पाणी द्यायला हवं. तहान भागवल्याने मिळणारी दुआ अत्यंत प्रभावी असते. म्हणून घरी आलेल्या पाहुण्या पाणी पाजावे. तसेच हे ही लक्षात असू द्या की ग्रह नक्षत्रांची स्थिती अशुभ असेल तर याचा फायदा होणार नाही तरी कर्म करत राहावे.
 
मध
आम्हाला घरात मध ठेवले पाहिजे. मध प्रभू विष्णूंशी संबंधित आहे. मध घरातील स्वच्छ जागेवर ठेवावे. मधामुळे पूर्ण घरात सकारात्मकता राहते.
 
पवित्र तिलक
तिलक लावल्याने मेंदू शांत आणि स्थिर राहतं. ज्योतिष शास्त्राप्रमाणे व्यक्तीला आपल्या राशी आणि कुंडलीप्रमाणे शेंदूर, चंदन व इतर या प्रकारे तिलक करावे. याने नक्की प्रभाव पडेल आणि घरातून गरिबी दूर होण्यात मदत मिळेल.
 
देवी सरस्वतीची वीणा
सामान्यात वीणा घरात सजावटी ठेवण्यात येते परंतू खूप कमी लोकांना माहीत असेल की वीणा ठेवल्याने कोणत्याही कामात यश मिळण्यात मदत होते. आर्थिक असो वा नसो सर्व काम केवळ वीणामुळे यशस्वी पार पडतात.

सर्व पहा

श्रावण सोमवारला दूध अर्पण करण्यामागील कारण काय?

Rakshabandhan 2026 Gift Ideas बहिणीसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट शोधताय? या १० भन्नाट पर्याय

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments