Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

7 हैराण करणार्‍या गोष्टी, ज्यामुळे नक्की मिळेल समाधान

Updated: गुरूवार, 20 जून 2019 (11:33 IST)
 
* चांदीच्या भांड्यात केशर घोळून त्याने कपाळावर तिलक केल्याने सुख- शांती, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळते. हा उपाय गुरुवारी करणे योग्य ठरेल.
 
* विवाहात अडचणी येत असल्यास किंवा अभ्यासात समस्या येत असल्यास पिवळ्या रंगाच्या फुलांचे दोन हार लक्ष्मी-नारायण मंदिर अर्पित करावे, आपलं काम नक्की पार पडेल. हा उपाय देखील गुरुवारी करणे योग्य ठरेल. आपण गुरुवारी संध्याकाळी हा उपाय करावा.
 
* मंदिराच्या बाहेर बसलेल्या कुमारिकेला बदाम दिल्याने घरातील सर्व आजार दूर होतील. कुटुंबाचे आरोग्य चांगलं राहील. आपल्याला हा उपाय बुधवारी करायचा आहे. आणि बदाम देखील अख्खे असावे.
 
* नोकरीत ट्रांसफर याबद्दल कुठलीही समस्या असल्यास तांब्याच्या लोट्यात लाल मिरचीच्या बिया टाकून सूर्याला अर्घ्य दिल्याने समस्या दूर होते. आपल्या सतत 21 दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे.
 
* दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे दक्षिणावर्ती शंख. जिथे दक्षिणावर्ती शंख असतो तिथे दारिद्र्य थांबत नाही.
 
* एकाक्षी नारळच्या शीर्षावर तिनाऐवजी दोन बिंदू असतात. याची पूजा केल्याने घरात सुख- शांती मिळते आणि घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो.
 
* गायीला आपल्या ताटातील पोळी खाऊ घालणारा सदैव सात्त्विक आणि आनंदी राहतो. तसेच गायीचं दूध सेवन केल्याने बळ आणि बुद्धीचा विकास होतं. गायचं मूत्र म्हणजे गोमूत्र घरात शिंपडल्याने किंवा घरात ठेवल्याने वाईट दृष्ट तसेच भूत-पिशाच्च दूर जातात.

सर्व पहा

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments