Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वक्रीय शनी : 11 मे पासून शनी बदलणार मार्ग, काय घडणार जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (23:01 IST)
 
कधी होणार शनी वक्रीय ?
11 मे 2020 रोजी शनी मार्ग बदलणार आहे आणि आपली युती करणार आहे. शनीचीही पूर्वगामी गती 142 दिवस अशीच राहणार आहे. शनी 29 सप्टेंबरला पुन्हा मार्गी होणार. ज्योतिष शास्त्रानुसार शनी वक्रीय झाल्यानंतर काही राशीसाठी कष्टकारी असतात. राशी चक्रात बरेच संकटे आपल्या सामोरी येतात. 
 
कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे जाणून घेऊ या....
ज्योतिष शास्त्रात शनी हा न्यायाचा कारक मानला जातो. शनीचे मार्ग बदलण्याने त्या राशींवर जास्त परिणाम पडणार आहे ज्या राशींवर शनीची साडेसाती किंवा शनी अडीच वर्ष त्या राशी मध्ये आहे. जर आपल्या कुंडलीत शनी शुभ स्थळी असेल तर आपल्या राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ स्थळी असल्यास अशुभ फळे मिळतील. 
 
सध्याच्या काळात धनू, मकर आणि कुंभ या तीन राशी चक्रावर शनीची साडेसाती सुरू आहे. तसेच मिथुन आणि तूळ राशींवर शनीचे अडीच वर्ष सुरू आहे. त्यामुळे शनी मार्गी होण्याचा शुभ अशुभ प्रभाव या 5 राशींवर सर्वात जास्त पडणार आहे.
 
शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठीचे काही उपाय-
* दर शनिवारी उपवास करावा.
* दररोज संध्याकाळी पिंपळाला पाणी घालावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
* शनी बीजमंत्र ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः चे 108 वेळा जपा.
* काळे किंवा निळे कापड्याचा वापर करावा.
* घोर गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करावे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments