Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिवारी संध्याकाळी काय करावे?

Updated: शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (07:53 IST)
 
लिंबात चार लवंगा लावून हनुमान मंदिरात ठेवा
शनिवारी हनुमानाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. असे मानले जाते की शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. त्यामुळे शनिवारी हनुमान मंदिरात एका लिंबूमध्ये चार लवंगा टाकून हनुमानजींच्या चरणी ठेवा आणि तुमची इच्छा सांगा. यानंतर हे लिंबू आपल्याजवळ ठेवा आणि शुभ कार्यास सुरुवात करा.
 
धूप जाळणे
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धूप जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच शनिदेवाला धूप अती प्रिय आहे. त्यामुळे शनिवारी एखाद्या पात्र किंवा अंगारावर लोबान ठेवून घराच्या कानाकोपर्‍यात फिरवावे.
 
या पिठापासून भाकरी किंवा पोळी बनवून गायी आणि कुत्र्यांना खाऊ घाला
शनिवारी काळे हरभरे थोडे गव्हासोबत दळून घ्या. यानंतर शनिवारी पिठात 1-2 तुळशीची पाने घालून मळून घ्या. यानंतर त्यापासून पोळी तयार करा. फक्त लक्षात ठेवा की पहिली पोळी गाईसाठी बनवा आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढा.
 
पिंपाळाखाली दिवे लावा
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचे नऊ दिवे लावा आणि पिंपळाच्या झाडाभोवती परिक्रमा करा. यानंतर शनिदेवाची प्रार्थना करा. हा उपाय केल्यास चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असते.

अस्वीकरण: वरील माहिती फक्त माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया कडून कोणत्याही माहितीचा दावा केला जात नाही.

सर्व पहा

चाणक्य नीती : जीवनसाथी निवडण्यापूर्वी चाणक्य यांनी सांगितलेले ४ आवश्यक नियम जाणून घ्या

रक्षाबंधनादिवशीच होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या 'सूतक' काळ आणि राखी बांधण्याची शुभ वेळ

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments