Marathi Biodata Maker

प्रत्येक फळ खाण्यासाठी काही नियम आहेत, जाणून घ्या

सोमवार, 10 मे 2021 (19:23 IST)
उन्हाळ्याच्या हंगामात रसाळ फळांची जणू बहारच  येते. परंतु आपणास माहित आहे की प्रत्येक फळ खाण्याचे देखील काही नियम आहे.जाणून घ्या काय आहेत ते नियम.
 
1  संत्री - सकाळी आणि रात्री खाऊ नये.दिवसात खावे. जेवण्याच्या 1-1 तासापूर्वी किंवा नंतर खा. जेवण्याच्या पूर्वी घेतल्याने भूक वाढते आणि नंतर घेतल्याने अन्न पचण्यास मदत होते.
 
2 मोसंबी - मोसंबी दुपारी खावी. उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर मोसंबी खाणं किंवा मोसंबीचा रस घेणं फायदेशीर आहे. या मुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. 
 
3 द्राक्ष -किंवा द्राक्षाचा रस शरीरातील पाण्याचे प्रमाण राखून ठेवतो.उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर याचे सेवन करावे. परंतु द्राक्ष खाण्यात आणि जेवण्यात काहीसे अंतर असावे. 
 
4 नारळ पाणी- तसे तर नारळपाणी कधीही पिऊ शकतो, ज्यांना पोटाची समस्या आहे, किंवा ऍसिडिटी,किंवा अल्सरची समस्या आहे त्यांच्या साठी हे फायदेशीर आहे. शक्यतो अनोश्यापोटी नारळपाणी पिऊ नका. 
 
5 आंबा- आंब्याची प्रकृती उष्ण असते म्हणून आंब्यासह नेहमी दुधाचा वापर करावा. आंबा कापून खात असाल तर आंब्याच्या तुकड्यां मध्ये साखर आणि थोडंसं दूध मिसळून पिणे फायदेशीर ठरेल. 
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

भानू सप्तमीच्या शुभ पर्वावर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी अत्यंत सोपा, झटपट होणारा पारंपारिक नैवेद्य

चहामध्ये टोस्ट बुडवून खाता? आधी जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक तोटे

12वी नंतर DCA करा आणि IT क्षेत्रात मिळवा शानदार करिअरची संधी

उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवरअर्धा बटाटा आणि अर्धे केळे उपयोगी आहे

पुढील लेख
Show comments