ganesh chaturthi

आयुष्य खुप सुंदर आहे...

Updated: शुक्रवार, 21 जून 2019 (15:22 IST)
असं कसं झालं?
आणि तसं कसं झालं ?
 
तुमच्या अवती भवतीचे पात्रं  सुद्धा
किती चांगले , किती वाईट 
कोण किती शिकणार ,
कोण कसं निघणार ?
 
लग्न होणार का नाही
झालं तर टिकणार का नाही
हे सर्व
"आयुष्य" नावाच्या नाटकातले सिन असतात
आपण फक्त आपला रोल करायचा
बस्स !
 
विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली 
त्यात आपण बदल करू शकत नाही
हे नीट समजून घ्या 
आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा
 
जग बदलण्याच्या भानगडीत न पडता
आयुष्य "जगण्याच्या" भानगडीत पडा
पुढचा माणूस असाच का वागतो,
तसाच का बोलतो,
अशा फालतू प्रश्नां वर विचार करू नका 
तो त्याचा रोल आहे, त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत 
त्याचा रोल त्याला करू द्या
तुमचा रोल तुम्ही करा !
"कुणालाही कमी लेखू नका"
 
आयुष्य खुप सुंदर आहे,
नेहमी हसतमुख आणि आनंदी रहा.

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

प्रसिद्ध गायकाच्या वाहनावर गोळीबार

अभिनेत्रीच मराठी ऐकलंत का? राणी मुखर्जीच्या मराठी भाषणाने सर्वांची मने जिंकली

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

६२ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जी आणि प्रसाद ओक यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले

४४ शोजवरून ५,४२७ पर्यंत, 'हनुमान अंश'ने पाचव्या आठवड्यात नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments