Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वयंपाक शिकताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी ...

Updated: बुधवार, 26 जून 2019 (15:29 IST)
 
स्वयंपाक करताना योग्य आकाराचं भांड निवडणं गरजेचं आहे. पदार्थ योग्य प्रमाणात शिजण्यासाठी, परतण्यासाठी योग्य आकाराचं भांड महत्त्वाचं ठरतं. 
 
सुरुवातीला थोड्या प्रमाणात अन्न शिजवावं. तिखट- मसाल्याचा अंदाज आल्यानंतर जास्त प्रमाणात अन्न शिजवायला हरकत नाही. 
 
पदार्थ बनवताना अधिक प्रमाणात पाण्याचा वापर टाळावा. कणीक भिजवणे, ग्रेव्ही तयार करणे, पातळ भाज्या करणे, रस्सा अथवा सांबार करतेवेळी पाणी जास्त झाल्यास पदार्थ बेचव बनतो. 
 
पदार्थ प्रमाणात शिजणंही गरजेचं आहे. शिवाय ठरावीक तापमान असणं गरजेचं आहे. मंद आचेवर शिजलेले पदार्थ रुचकर लागतात. भाज्या शिजवल्यानंतरचं पाणी स्टॉक म्हणून वापरावं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

प्रोटीनची कमतरता झाल्यास शरीर देते ‘हे’ संकेत, लक्षणे जाणून घ्या

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये २०६ पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

कोपर आणि गुडघे काळे पडले आहेत? काळसरपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय करा

पुढील लेख
Show comments