suvichar

मराठी कविता : काय बाबा वरुण राजा?काही घडले काय?

Updated: गुरूवार, 4 मे 2023 (21:55 IST)
पार झोडपून काढतोय तू, अगदी पावसाळ्या परी,
सुर्या वर तुझी नाराजगी इतकी नाही बरी,
आमचं तर फावतय रे!, गर्मीतून सुटका झाली,
पण मात्र बळीराजा ची चांगलीच पंचाईत की रे जाहली,
उभी पिकं गेली की रे झोपून, नुकसान कित्ती भारी!
डोळ्यात बिचाऱ्याच्या पाणी, तुझं म्हणणं काय आहे तरी?
अवकाळी कोसळण चांगलं का आहे ?
मिटवून टाक न तुझं भांडण, बरंय का हे?
ज्या त्या ऋतूत , ते ऋतू बरे वाटतात,
सर्वांचच बर चालतं मग, मोकळा श्वास घेतात!
..अश्विनी थत्ते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

दररोज डार्क चॉकलेटचे १-२ तुकडे खा; जाणून घ्या शरीराला होणारे फायदे!

Career Tips: पीएचडी इलेक्ट्रॉनिक्स एंड टेली कम्युनिकेशन मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम जाणून घ्या

महागड्या लिप बामना निरोप द्या, नैसर्गिक उपायांनी घरच्या घरी मऊ आणि गुलाबी ओठ मिळवा

चेहऱ्यावर वेदना आणि डोळ्यांच्या मागे दाब? सायनस डोकेदुखीचे असू शकते लक्षण!

चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी ही योगासने करा, तुम्हाला लवकर झोप लागेल

पुढील लेख
Show comments