Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dr.Sarvepalli Radhakrishnan Quotes in Marathi डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल विचार

Published: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (20:38 IST)
* केवळ ज्ञानाद्वारे शक्ती प्राप्त केली जाऊ शकते, तर प्रेमाद्वारे आपल्याला परिपूर्णता प्राप्त होते.
* आपण केवळ तांत्रिक ज्ञान मिळवू नये तर आत्म्याचे मोठेपण देखील मिळविणे आवश्यक आहे.
* शांती राजकीय किंवा आर्थिक बदलांमुळे येऊ शकत नाही, परंतु मानवी स्वरूपाच्या बदलापासून येऊ शकते.
* देवाची पूजा केली जात नाही तर अशा लोकांची पूजा केली जाते ते देवाच्या नावाने बोलतात.
* एक खरा शिक्षक तो आहे जो आपल्या शिष्यांना उद्याच्या आव्हानांसाठी तयार करतो.
* खरा गुरू तोच आहे जो आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतो.
* पैसा, शक्ती आणि कार्यक्षमता हे केवळ जीवनाचे साधन आहे, स्वतःच जीवन नाही.
* खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना ते प्राप्त होते त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देखील देण्यात येईल.
* पुस्तक हे एकमेव साधन आहे ज्याद्वारे भिन्न संस्कृतींमध्ये पूल बांधले जाऊ शकतात.
* शिक्षणाचा परिणाम म्हणजे एक स्वतंत्र सर्जनशील व्यक्ती जो ऐतिहासिक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध लढू शकतो.
* अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.
* अत्तर लावताना लावणाऱ्या च्याही हाताला लागते, सुखाचेही तसेच आहे, दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळते.
* आपण माणसाप्रमाणे वागण्यास शिकलो पाहिजे.
* केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या.
* ज्या विद्येमध्ये स्वतंत्र पणे, वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे, कर्तव्य शक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.
* मौन म्हणजे परिस आहे, ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होऊन जाते.
* समाधान माणुसकीत आहे, निर्मल प्रेमात आहे, वृथा अभिमान, धनाचा व कुळा बद्दल वाटणारा गर्व काय कामाचा.
* सुखाला सोबत लागते, पण दु:खाला एकटे पणानेच जगावे लागते.
* स्त्री ही पुरुषाची जीवनसाथी, त्याच्या धर्माची रक्षक, त्याची गृह लक्ष्मी व त्याला देवत्वाकडे घेवून जाणारी साधिका असते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका; कळंब नगरपरिषदेचे १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

साखरेचे भाव ६५ रुपये प्रति किलोवर; १५ दिवसांत १५ रुपयांची वाढ—भाव का वाढत आहेत?

सासूने ३ लाख रुपये देऊन सुपारी देऊन सूनची हत्या करवली; घाटकोपर हत्या प्रकरणाचा उलगडा, ५ जणांना अटक

LIVE: मुंबईतील १९ झोपडपट्ट्यांच्या 'क्लस्टर पुनर्विकासा'चे नियोजन; ६.१७ लाख घरे बांधण्याची तयारी सुरू

पुण्यात रीलस्टार तरुणीचा कॅफेबाहेर सातारच्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments