Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Teacher's Day Quotes सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार

Updated: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (10:36 IST)
 
कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यंत खरं नाही जोपर्यंत ते मिळवलेल्या लोकांना विचारांमार्फत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही.
 
ते शिक्षक नाही जे विद्यार्थ्यांच्या मेंदूत तथ्य बळजबरीने थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना आव्हानासाठी तयार करतात.
 
शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदल केल्याने नव्हे तर मानवी स्वभावातील बदल केल्याने प्राप्त होते.
 
ज्ञानाच्या माध्यमातून शक्ती मिळते आणि प्रेमाच्या माध्यमातून परिपूर्णता.
 
पुस्तकाच्या माध्यमातून विविध संस्कृतींमध्ये पूल निर्माण करण्याचं काम घडतं.
 
शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यात लढा देऊ शकेल.
 
तांत्रिक ज्ञानासोबतच आत्म्याची महानता प्राप्त करणेही आवश्यक आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

मुंबईकरांनो लक्ष द्या! २७ सप्टेंबरपर्यंत या वस्तू आपल्याजवळ ठेवू नका, अन्यथा पोलीस कारवाई होईल

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments