Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips : आपण कुठे काढता आपले पादत्राणे, लक्ष दिले नाही तर संकट ओढवू शकतं

Updated: शनिवार, 27 जून 2020 (11:46 IST)
 
आपण घरात माती लागलेले पादत्राणे घेऊन आलास की ते उत्तरेकडे काढत असल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते.
 
हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी नांदत नसते.
अश्या परिस्थितीमध्ये आपण जेवढे प्रयत्न करता आपल्या हातून पैसे निसटून जातात आणि आपल्याला दुःख आणि त्रास सोसावा लागतो.
म्हणून कधीही आपले घाण असलेले पादत्राणे उत्तरेच्या दिशेने काढू नये, त्यांना दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.

सर्व पहा

रक्षाबंधन वीकेंडसाठी पुण्याजवळील सर्वोत्तम १ दिवसीय ट्रिप ठिकाणे

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments