Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल

Updated: सोमवार, 8 मार्च 2021 (15:55 IST)
 
राज्यात रविवारी एका दिवसात तब्बल ११ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रविवारचा रुग्णसंख्येचा आकडा गेल्या १४१ दिवसांमध्ये सर्वाधिक आकडा ठरला आहे. 
 
सार्वजनिक आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती बैठकीत सादर केली असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षाही आता अधिक रुग्ण वाढत असल्याची माहिती देण्यात आली. त्यासोबतच अंशत: लॉकडाऊन बाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहले; सरकारी शाळांच्या दयनीय अवस्थेबद्दल सहा धारदार प्रश्न उपस्थित केले

या राज्यातील महिलांना मोठी भेट! वर्षाला ३ मोफत LPG सिलिंडर आणि बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा

बंपर सूट! ८२,९०० रुपयांचा iPhone 17 आता थेट ४०,८१५ रुपयांत; 'या' भन्नाट ऑफरचा असा घ्या फायदा!

इंडोनेशियातील वन्यजीव संवर्धनासाठी वनताराने एक मोठी भागीदारी केली

Onion Price Hike : साखरेनंतर आता कांदे महागले! एका वर्षात कांद्याचे भाव ४५ टक्क्यांनी वाढले

पुढील लेख
Show comments