Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं

Updated: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (17:21 IST)
 
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले, "ठाणे जिल्ह्यातील वेहळोली वगळता, अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये."
 
किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू? नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता अंडी किंवा चिकन खाणं बंद करायचं का?
 
बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं
सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.
पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: गोंदियामध्ये मलेरियाचे १२६ रुग्ण आढळले

लाडकी बहिण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई होणार, म्हणाले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रविवारी मध्य रेल्वे हार्बर लाईन रविवार मेगा ब्लॉक

बुरख्याच्या वेषात त्यांनी २ किलो सोने चोरले; तब्बल २० मिनिटे दागिन्यांवर नजर ठेवली, विक्रेत्याचे लक्ष विचलित होताच पेटी चोरली

पोलीस श्वान सेवानिवृत्ती नंतरही प्रशिक्षकांसोबत राहतील फडणवीस सरकारचा निर्णय

पुढील लेख