या प्रकरणात लहान बालक हा सकाळी प्रद्युम्न शाळेत पोहोचल होता. नंतर त्याच वेळी शाळेकडून मुलाच्या वडिलांना फोन गेला होता त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. यामध्ये प्रद्युम्नच्या वडिलांनीच त्याला सकाळी त्याला शाळेत सोडून ते घरी परत निघाले होते. यामध्ये वडील शाळेत पोहोचण्याआधीच प्रद्युम्नने प्राण सोडले आहे. या प्रकरणात प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केली होती. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. या प्रकरणमुळे पूर्ण दिल्ली हादरली आहे.