Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींच्या भाषणात राफेलचा 'ब्र' देखील नाही

Updated: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (11:33 IST)
 
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना राहुल पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी नेहमीच काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवरच भाषणे करत असतात. संसदेत त्यांनी एक तासाहून अधिक वेळ भाषण दिले. परंतु, त्यांनी शेतकर्‍यांच्या भविष्याबाबत तसेच, युवकांच्या रोजगाराबाबत काहीही भाष्य केले नाही.
 
सोनिया गांधींचाही हल्ला
यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणताही नवा मुद्दा मांडलेला नाही, सर्व मुद्दे जुनेच होते. आज लोकांना रोजगार हवा आहे, त्यांना आपले भविष्य घडवायचे आहे. परंतु, पंतप्रधान पुन्हा पुन्हा जुनाच राग आळवत आहेत अशा शब्दात सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर पलटवार केला.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments