suvichar

वाराणसीत फ्लायओवर घटना; या मृत्यूंचे जबाबदार कोण

बुधवार, 16 मे 2018 (11:55 IST)
येथे बांधका सुरू असलेला एक पूल कोसळून झालेल्या अपघाताध्ये सुमारे 20 जण ठार झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने तसा दावा केला आहे. पूल कोसळल्यामुळे ढिगार्‍याखाली सुारे 50 जण दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम  सुरू होते.
 
छावणी रेल्वे स्थानकाच्या जवळ या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. मृतांत आणि ढिगार्‍याखाली अडकेल्या लोकांमध्ये बहुतांश मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जेसीबीच्या सहायाने ढिगारा उपसण्याचे आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशीरार्पंत मदतकार्य चालू होते.
 
 
 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments