Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे जिल्ह्यातील 16 इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद

Updated: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (09:18 IST)
 
दौंड, पिंपरी, आकुर्डी, औंध, हवेली, मुळशी, हडपसर, वेल्हे आदी भागांसह शहर आणि ग्रामीण भागात या शाळा पसरल्या आहेत. बहुतेक शाळा स्वयं-अर्थसहाय्य तत्त्वावर चालवल्या जात होत्या. तसेच त्या खाजगी, विनाअनुदानित शाळा आहेत. 2022-23 आणि 2023-24 शैक्षणिक वर्षांच्या नोंदी कमी पटसंख्येवर आधारित या शाळांचा विचार करण्यात आला होती.
 
"शून्य पट असलेल्या शाळा कमी करण्यात येणार आहेत. ज्या शाळा पोर्टलवर शून्य पटाच्या दिसत आहेत तिथे विद्यार्थ्यीच नाहीत. म्हणून त्या शाळा कमी करण्यात येत आहे," अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहेर यांनी दिली.
 
बंद केलेल्या शाळांची नावं अशी
1) पी. जोग स्कूल, बिबवेवाडी
2) गोरा कुंभार हायस्कूल, औंध
3) कै. पी. बी. जोग हायस्कूल मराठी मीडियम, औंध
4) हसन हुसैन इमामिया उर्दू हायस्कूल, हडपसर
5) बाबुराव दामले माध्यमिक विद्यालय, मुळशी
6) जी. जी. इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
7) डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली, आकुर्डी
8) संकपाळ इंटरनॅशनल स्कूल, हवेली
9) राहुल इंटरनॅशनल स्कूल, मुळशी
10) पलांडे जुनिअर कॉलेज, शिरूर
11) अमृतेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, वेल्हे
12) महात्मा फुले जुनिअर कॉलेज, औंध
13) गणेश इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
13) दी काकस इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी
14) विश्व कल्याण इंग्लिश मीडियम, आकुर्डी
15) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी
16) एस. सी. ॲण्ड नवबौद्ध बॉइज रेसिडेन्शियल स्कूल, दौंड

Edited by -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments