Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉटेल मालकाने भिकाऱ्यांवर उकळतं पाणी टाकलं, तिघांचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 3 जून 2022 (18:00 IST)

ही घटना आहे पुण्यातील सासवड येथील. पुण्यातील सासवड परिसरात निलेश जयवंत जगताप यांचे हॉटेल आहे. 23 मे रोजी त्यांच्या हॉटेलच्या ओसरीवर तीन भिकारी येऊन बसले होते. ते तिघे सारखेच ओसरीवर येऊन बसत होते त्यामुळे हा राग निलेशच्या मनात होता. वारंवार सांगून देखील ते तिघे ओसरीवर बसत होते. या रागाच्या भरात निलेश ने त्यांना अद्दल घडवायचे ठरवले आणि तिघांना काठीने मारहाण केली. मारहाणीमुळे ते तिघेच जागीच निपचित पडले. एवढा मार खाऊन देखील ते अजून गेले का नाही हे पाहण्यासाठी निलेश ने त्यांच्या अंगावर उकळत पाणी ओतलं. 

अंगावर गरम उकळतं पाणी पडल्यामुळे ते तिघे भाजले आणि त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अद्याप निलेशच्या विरोधात कोणतीही पोलीस कारवाई करण्यात आलेली नाही.  

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments