Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नाही

Updated: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (14:47 IST)
 
दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती श्रींचे विसर्जन नदीत करण्यात येते. मात्र, यंदा धरणामधून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा २९.०२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.५७ टक्के झाला आहे. चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतानाही गणेश विसर्जनासाठी यंदा पाणी सोडण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

बजाज पल्सर 125 आणि पल्सर 150 च्या नवीन आवृत्त्या लॉन्च किंमत ₹92,990 पासून सुरू

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर त्रिशा आणि गायत्री २७ व्या क्रमांकावर पोहोचल्या

जागतिक चॅम्पियनशिपमधील अपयशानंतर पीव्ही सिंधू चायना मास्टर्समधून बाहेर पडली

LIVE: नितीन गडकरींच्या निवृत्तीबद्दल कार्यालयाने दिले स्पष्टीकरण

पालघर येथील निवासी शाळेतील सात वर्षांच्या विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू

पुढील लेख
Show comments