Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित सावंत यांचे निधन

Updated: शुक्रवार, 8 मार्च 2019 (11:08 IST)
 
पक्षात काहीही किंमत नाही म्हटल्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपमध्ये प्रवेश केला. कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. कोकण रेल्वेसह कोकणी माणसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी 'उठवा झेंडा बंडचा' हे पुस्तकही लिहिले होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

महाराष्ट्रातील १.२५ लाख ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकली, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

पुढील लेख
Show comments