Dharma Sangrah

पहिलांदाच आकाशवाणीवर बातमीपत्र गेलेच नाही

बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (15:00 IST)

आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी 8:30 वाजताच्या बातम्या प्रसारित झाल्या नाहीत. आकाशवाणीच्या इतिहासातील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 4 जून पासून हे बातमीपत्र दिल्लीऐवजी मुंबईतून प्रसारित केले जात आहे. बातमीपत्र प्रसारित करण्यासाठी सुविधा नसल्याचे मुंबई केंद्राने यापूर्वी कळवले होते व संपाचा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारपासून कंत्राटी वृत्तनिवेदकांनी संप पुकारला.  

पूर्वी पुणे आकाशवणी केंद्रावरून  सकाळी 8.30 वाजता, दुपारी 1.30 वाजता आणि रात्री 8.30 वाजता ही राष्ट्रीय बातमीपत्र प्रायोजकत्व घेऊन प्रसारित व्हायची. याद्वारे शासनाला 4 कोटी रुपयांचा महसूलदेखील मिळायचा. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नाशिकात लाडकी बहीण योजनेच्या चौकशीत ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणीत सुमारे दीड लाख महिला अपात्र ठरल्या

LIVE: नाशिकमध्ये लाडकी बहिण योजनेत ई-केवायसी आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे दीड लाख महिला अपात्र

एलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनपती बनले

डीआरडीओने जहाजविरोधी आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींची यशस्वी चाचणी करून भारताची ताकद वाढवली

१ ऑगस्टपासून महाराष्ट्रात एसटी बस प्रवासाचे नियम बदलणार, प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य होणार

पुढील लेख
Show comments