Marathi Biodata Maker

शिवसेना प्रमुखांची संपत्तीचा वाद मिटला, हे ठाकरे झाले खरे वारस

Updated: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (16:57 IST)
 
बाळासाहेब ठाकरेंचे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. उद्धव यांनी उच्च न्यायालयात त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले असा दावा केला होता. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला मात्र अचानक मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे शिवसेना जसे उद्धव वारस होते तसे आता मातोश्रीचे सुद्धा उद्धव वारस असणार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

मेस्सीची जादू पुन्हा एकदा चालली! अर्जेंटिनाने इंग्लंडला २-१ ने हरवून सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला

भारताचा संरक्षण उद्योग ४० आफ्रिकन देशांपर्यंत पोहोचणार, पुण्यात लष्करप्रमुखांच्या परिषदेची तयारी सुरू

NEET Paper Leak 'लातूर कोचिंग सेंटरच्या मालकाने ५ लाख रुपयांना रसायनशास्त्राचे प्रश्न विकत घेतले,' सीबीआयचा मोठा खुलासा

फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला, अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाईल

लातूरमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments