Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Updated: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:21 IST)
 
शहर किंवा ग्रामीण भागात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास व जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. हॉटेल, चहा टपरी आदी सार्वजनिक ठिकाणी हँड सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतराचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंतच तर हॉटेल ९.३० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. याशिवाय ५ ते ९वीपर्यंत सुरू असलेल्या शिक्षण संस्था, शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहे. जिल्ह्यात यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद येथून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण येत आहे. या तालुक्यात कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

महाराष्ट्र एग्रीगेटर धोरण: ॲप चालकांची माहिती ३ महिन्यांत देणे बंधनकारक; मराठी भाषा अन् रहिवासी दाखला अनिवार्य

नागपूरमध्ये भीषण अपघात; ट्रॅव्हल बसने आई आणि मुलाला २० फूट फरफटत नेले

एकनाथ शिंदे लंडनमध्ये असताना पक्षाला मोठा धक्का! ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविकेचे पद रद्द

लंडनमध्ये 'जय महाराष्ट्र'चा जयघोष! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

"मराठी चित्रपटांसाठी अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून दिली जातील," मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

पुढील लेख
Show comments