suvichar

बस आणि रिक्षा यांच्यात अपघात, २५ ठार

नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 
 
जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसंच जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

डीआरडीओने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, भारतासाठी मोठे यश

कॅलिफोर्नियामध्ये उड्डाणानंतर काही सेकंदातच अमेरिकेच्या बी-५२ बॉम्बर विमानाला आग लागली, ८ जणांचा मृत्यू

मातोश्रीत बैठकीला पाच खासदार गैरहजर, उद्धव ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला

नागपूरमध्ये महागाईविरोधात शरद पवार यांच्या गटाने 'थाळी बजाओ' आंदोलन सुरू केले

IND A vs SL A: भारत 'अ' संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत, श्रीलंका 'अ' संघाचा २६५ धावांनी विजय

पुढील लेख
Show comments