Festival Posters

परतीचा जीवघेणा पाऊस वीज पडून ११ नागरिकांचा मृत्यू

शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:56 IST)

राज्यात   अनेक  ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस जीवघेणा ठरला आहे. यामध्ये वीज पडून काल दिवसभरात  शुकवार  अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी मुंबई उपनगरं, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे आणि  विदर्भाच्या काही भागात परतीच्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून  आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी दैना झाली होती.मात्र या पावसात अनेकांना  जीवही गमवावा लागला आहे.

मृत्यू पाहता उआम्ध्ये प्रथम सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालाआहे, तर वीज इतकी भयानक पडली की  पाच जण जखमी झाले. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू, धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला आहे. तर मुसळधार पाऊस इतका भयानक होता की  घरांवरची छप्पर उडाली आहेत. तर कापणीला आलेल्या  पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

भारतीय हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, 5 जवान शहीद

दोन बहिणींवर बलात्कार करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी भरूच येथून आरोपीला ठोकल्या बेड्या

ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वाचे हक्क जाणून घ्या; जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिनानिमित्त विशेष माहिती

मुंबईतील 'पांढऱ्या पट्ट्या'चा वाद परत चिघळला, मनसेचे रस्त्यावर उतरून आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले

महाराष्ट्रात १८ जूननंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाची माहिती

पुढील लेख
Show comments