Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परतीचा जीवघेणा पाऊस वीज पडून ११ नागरिकांचा मृत्यू

Updated: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:58 IST)

मृत्यू पाहता उआम्ध्ये प्रथम सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालाआहे, तर वीज इतकी भयानक पडली की  पाच जण जखमी झाले. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू, धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला आहे. तर मुसळधार पाऊस इतका भयानक होता की  घरांवरची छप्पर उडाली आहेत. तर कापणीला आलेल्या  पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबईत मॅकडोनाल्ड्स आणि रेडिओ क्लबवर एफडीएची कारवाई, परवाने निलंबित

महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रशिक्षण धोरण लागू; मंत्री प्रकाश आबितकर यांची घोषणा

इंग्लंडची क्रिकेटपटू केट क्रॉसने निवृत्ती जाहीर केली, १३ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

LIVE: मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले

२३८ नवीन वातानुकूलित लोकल ट्रेन्स तयार होणार! मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कला मोठी चालना, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

पुढील लेख
Show comments