Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले’ - जयंत पाटील

Updated: शनिवार, 16 मार्च 2019 (09:18 IST)
 
मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली, पण त्याने काही होत नाही. जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करून घ्यावे. अपघातानंतर महापालिका आणि रेल्वेने जबाबदारीची टोलवाटोलवी केली. मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. भाजपाने शिवसेनेला जाब विचारायला हवा. पण शिवसेनेचे पक्षाध्यक्ष युती करण्यातच गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यातच मग्न आहेत. म्हणूनच इथे यायला त्यांना वेळ झालेला नाही. मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले आहे.  असे पाटील   म्हणाले आहेत. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

५३ जणांच्या मृत्यूंनंतर, इंडोनेशिया पुन्हा एकदा ५.९ तीव्रतेच्या भूकंपाने हादरला

बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; भारताच्या WTC समीकरणावर काय परिणाम?

World Badminton Championship: भारतामध्ये १७ वर्षांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप; सिंधूसह 'या' खेळाडूंवर नजर

वंदे मातरम' गायनात व्यत्यय आणल्याप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल

Cristiano Ronaldo Retirement: रोनाल्डोने निवृत्तीचे संकेत दिले

पुढील लेख
Show comments