Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवला

Updated: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (08:33 IST)
 
राज्यात मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिने लॉकडाउन कायम ठेवल्यानंतर एक एक सेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. यासाठी राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन (पुनश्च हरिओम) कार्यक्रम जाहीर करत टप्प्याटप्प्यानं सेवा सुरू करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. राज्यातील अनेक सेवा व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन व कोरोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

मुंबई-नागपूर करिता एअर इंडिया एक्सप्रेस २५ ऑक्टोबरपासून नवीन विमानसेवा सुरू करणार

लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने बीएमसीच्या कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्याला लाच घेतांना अटक केली

मुंबई ते कोकण रोज एक्सप्रेस धावणार, फडणवीस आज सीएसएमटीहून सेवेचे उद्घाटन करणार

वंदे भारत एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून १८०-डिग्री फिरणारी आसने हटवली जाणार, रेल्वेचा प्रस्ताव

पगार दिला नाही! संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने स्फोटके आणि मोबाईल फोनची चोरी केली

पुढील लेख
Show comments