Festival Posters

राज्यात 'या' ठिकाणी वाजली शाळेची घंटा

Updated: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (13:03 IST)
 
नंदूरबार जिल्ह्यात 1855 शाळांमध्ये एक लाख 88 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आजपासून दोन वर्षाचा खंडानंतर आपल्या शिक्षणाला सुरुवात करत आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यात वर्ग 1 ते 4 च्या 2417 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा उघडल्या असून जिल्ह्यात 2 हजार 522 शाळांमध्ये घंटा वाजली. 
 
धुळे जिल्ह्यात शहरी भागात 177 ग्रामीण भागात 1 हजार 370 शाळा सुरु झाल्या. परंतु सुरुवातीचे काही दिवस फक्त तीनच तास शाळा सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
 
हे आहे नियम- 
दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटचा सामाजिक अंतर असावा.
शाळेत सर्वांनी मास्क वापरावा.
वारंवार हात धुणे आणि शाळा स्वच्छ राखणे आवश्यक आहे.
नॉन टिचिंग स्टाफ देखील वॅक्सिनेट असावा.
बायोमेट्रिक अटेंडेंस सिस्टम लागू होणा नाही.
शाळेत गर्दी होणारी अॅक्टिव्हिटी जसे गेम्स आणि ग्रुप प्रेयर करु नये.
विद्यार्थी किंवा शिक्षक अस्वस्थ असल्यास शाळेत येणे टाळावे.
क्वारंटाइन विद्यार्थी ऑनलाईन क्लास अटेंड करु शकतात.
 
जर शाळेत एकाच वर्गात दोन आठवड्यात पाचहून अधिक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास शाळेत कोरोना बचावसाठी निर्धारित योजनेचं पालन करावं लागेल.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

म्हात्रे यांच्यानंतर आता खंडणी प्रकरणात शिंदे शिवसेनेच्या एका महिला अधिकाऱ्यालाही अटक

हुशार लोक कधीच WhatsApp वर शेअर करत नाहीत या ७ गोष्टी

१० लोकल ट्रेन्स १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या केल्या जातील, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

LIVE: १० लोकल ट्रेन्स १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार

सीजेपी संसद मोर्चापूर्वी जंतर मंतरवर आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला

पुढील लेख
Show comments