Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते; राज यांचा गौप्यस्फोट

Updated: बुधवार, 2 जून 2021 (07:56 IST)
 
मनसेतून बाहेर जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना त्यांनी अतुल भातखळकरांविषयीचा गौप्यस्फोट केला. “२००९ मधील विधानसभा निवडणुकीला भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं. त्यांना सांगितलं होतं की, असं करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असं करू नका. आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना दोन माणसं तिथे होती. त्यांना उभं करू शकतो. हे असं घडतं असतं. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले,” असं राज ठाकरे म्हणाले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका; कळंब नगरपरिषदेचे १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

साखरेचे भाव ६५ रुपये प्रति किलोवर; १५ दिवसांत १५ रुपयांची वाढ—भाव का वाढत आहेत?

सासूने ३ लाख रुपये देऊन सुपारी देऊन सूनची हत्या करवली; घाटकोपर हत्या प्रकरणाचा उलगडा, ५ जणांना अटक

LIVE: मुंबईतील १९ झोपडपट्ट्यांच्या 'क्लस्टर पुनर्विकासा'चे नियोजन; ६.१७ लाख घरे बांधण्याची तयारी सुरू

पुण्यात रीलस्टार तरुणीचा कॅफेबाहेर सातारच्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments