suvichar

MPSC साठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार

Updated: शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017 (17:26 IST)
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पुर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या 12 पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट ऑफ ठरविले जात होते. आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यापुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या 15 ते 16 पट उमेदवारांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेचे कटऑफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

"खिशात पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करेन!"; मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसाची थेट धमकी

LIVE: ठाकरे बंधूंचा विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायावरून सरकारला धडा शिकवण्याचा संकल्प

पेपर लीक प्रकरणांवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य; फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा

'रील्स'ची आवड असलेल्या ३ बहिणींनी एकाच कॅमेरामनशी केला विवाह; अमरोहामध्ये हिंदू संघटनांचा संताप

Hero MotoCorp ची बाईक ७,६३५ रुपयांनी झाली स्वस्त; नवी किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments