Marathi Biodata Maker

मुंबई-पुणे दरम्यान एकही रेल्वे गाडी धावलेली नाही

Updated: शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:47 IST)
 
भुस्खलन, रेल्वे लाईन डॅमेज आणि पाऊस या कारणास्तव रेल्वेच्या मुंबईला जाणाऱ्या व इतर ठिकाणच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यत्वे पावसामुळे दहा दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मागील आठवड्यापासुन मुंबई-पुणे दरम्यान एकही गाडी धावलेली नाही. दोन्ही शहरात दरम्यान धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या मुंबईला जाणाऱ्या काही गाड्या पुणे, दौंड व सोलापूर स्थानकापर्यंत धावत आहेत. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

'रील्स'ची आवड असलेल्या ३ बहिणींनी एकाच कॅमेरामनशी केला विवाह; अमरोहामध्ये हिंदू संघटनांचा संताप

Hero MotoCorp ची बाईक ७,६३५ रुपयांनी झाली स्वस्त; नवी किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

"मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास सरकार जबाबदार ठरेल, कमकुवत नाही"; NEET वादावर अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

क्रूरतेची हद्द! आईसोबत झोपतो म्हणून लिव्ह-इन पार्टनरकडून ७ वर्षांच्या बालकाची लाटण्याने मारहाण करून हत्या

सुप्रिया सुले यांनी शेअर केला आई प्रतिभा पवार अन् सोनिया गांधींचा फोटो; सोशल मीडियात पोस्ट चर्चेत

पुढील लेख
Show comments