Dharma Sangrah

सावधान, मुंबईच्या प्रदुषणाने गाठला उच्चांक

मुंबईच्या  हवेने सोमवारी प्रदुषणाचा सर्वाधिक उच्चांक गाठला. ‘सफर’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील काही भागांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल या भागामध्ये सर्वाधिक असे वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अंधेरी, मालाड, बोरीवली, चेंबूर, माझगाव, कुलाबा, वरळी, भांडूप यांचा नंबर लागतो.  
 
सफर या संकेतस्थळावर वातावरणातील प्रदूषणाची नोंद केली जात आहे. सफरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सर्वाधिक असे ३४१ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. 
 
त्याखालोखाल अंधेरी येथे ३३९ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. मालाड येथे ३११, बोरीवलीमध्ये २८७, कुलाबा १४५, वरळी १३९ पर्टिक्युलेट मॅटर इतके धूलिकणांची नोंद झाली आहे. मध्य उपनगरातील भांडूपच्या हवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धुलिकण मिसळले आहेत. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments