Dharma Sangrah

राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:24 IST)

हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  “देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र टाकलेलं आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: शिंदे यांनी घोषणा केली, शिवसेना आणखी मजबूतपणे विस्तारणार

राज्यातील प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार; केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदारांनी शिंदेसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला, पत्रकार परिषदेत एकत्र आले

२३ जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन आता महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा होणार

मोदी सरकारने भारतात ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे मार्गांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments