suvichar

पाणी वाचवा, ठाण्यात १० टक्के पाणी कपात लागू

सोमवार, 27 जून 2022 (21:47 IST)
ठाणे  महापालिकेनेही १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. एक पत्रक जारी करत ठाणे महापालिकेने पाणीकपातीची माहिती दिली. अपेक्षित पाऊस न पडल्याने मुंबई महापालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ठाणे महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्राच्या माहितीनुसार, “मुंबई महापालिकेने  १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही १० टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे. त्यामळे मुंबई महापालिकेकडून ठाणे महानगरपालिकेला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे लिहिले आहे.
त्याशिवाय, “पाणी कपात लागू असताना अतिरिक्त जलजोडणी अथवा वाढीव जलजोडणीच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी”, असेही या आदेशात म्हटले आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

LIVE: प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारले जाणार

सांगलीत एफडीएची मोठी कारवाई, ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुराचा कहर! पेणमध्ये हजारो गणेश मूर्ती पाण्यात विरघळल्याने शिल्पकारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

डोंबिवली हल्ला प्रकरणात नवे वळण; शिवसेना नगरसेवक यांच्या दबंगिरीमुळे डॉक्टरांनी राजीनामा दिला

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारले जाणार, महाराष्ट्र सरकारने १ कोटी रुपयांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments