Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर - शंकरअण्णा धोंडगे

Updated: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:12 IST)

शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत येऊन कर्जाच्या मोठ्या विळख्यात सापडली आहेत. कर्जमाफीच्या कचाट्यातून शेतकरी वर्ग अजूनही सावरला नाही. त्यामुळे विनाअट शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी आज पर्यन्त झाली नाही. परिणामी फडणवीस सरकार असंवेदनशील असून सरकार शेतकऱ्यांच्या रडारवर असल्याचे प्रतिपादन शंकरअण्णा यांनी किसान मंच शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत लोहा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 

पुढे बोलताना ते म्हणाले की विदर्भातील शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था असून छत्तीस कोटी रुपयाचे सोयाबीन अनुदान अजूनही सरकारने दिलेले नाही.

परिणामी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सुलतानी संकटाचा सामना कारावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी बाबासाहेब देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, संजय पाटील कराळे, छत्रु महाराज, शिवराज पवार, बंटी सावंत, जीवन वडजे आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महाराष्ट्रात केंद्र सरकारचा कडक पेपरफुटी प्रतिबंधक कायदा लागू होणार: मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई; डॉमिनोजसह १०४ चेन रेस्टॉरंटवर छापे, पाच रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी, आठवड्यातील दुसरी घटना

लेह लडाखला आज पहाटे ५.५ तीव्रतेचा जोरदार भूकंप

गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: ३ विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर माजी मंत्री कोवासे आणि इतर ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments