Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार पुन्हा लोकसभा लढवण्याची शक्यात म्हणाले विचार करतोय

Updated: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (18:10 IST)
या बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे.  यावर पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितल्याने राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील चुरस वाढणार आहे, यावेळी पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले.  बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, गणेश नाईक, आनंद परांजपे आणि विजयसिंह मोहिते पाटील  आदि दिग्गज राष्ट्रवादी नेते उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील व  सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांनी पवार यांना केली आहे. यावर शरद पवार म्हणले की  माझी इच्छा नाही पण विचार करू, असे आपण त्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण होते. मोदी त्यांच्यावर जसे संस्कार त्याला सुसंगत बोलले, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर अजित पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की   शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची कोणतीच  आवश्यकता नाही. या ठिकाणी माझ्याकडे 5 ते 6 प्रबळ दावेदार आहेत, लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या जनतेची 7 महिने आधी  सुटका होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments