Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापुरात ऊसतोडणी ठेकेदाराची हत्या

Updated: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (21:57 IST)
 
सुधाकर यांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवण्यासाठी दत्तात्रय देसाई यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. तथापि,चाळक यांनी देसाई यांना ऊसतोडणी मजुरांचा पुरवठा केला नाही. तसेच त्यांचे पैसे देखील परत दिले नाहीत. त्यामुळे देसाई यांनी तुकाराम व रमेश यांच्या मदतीने सुधाकर यांना कडगावला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांना काही दिवस कडगाव पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील जंगलातील निर्जनस्थळी असणाऱ्या एका मंदिरात ठेवले होते. दरम्यान, सुधाकर यांना कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील खणदाळ याठिकाणी आणून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरून सुधाकरची मुले अक्षय आणि विशाल यांना फोन करून १२ लाख रुपये घेऊन संकेश्वर येथे येण्यास सांगितले. त्यासाठी सुधाकरला बेदम मारहाण करून त्यांच्या रडण्याच्या आणि विव्हळण्याचा आवाजही मुलांना ऐकवला आणि पैसे आणले नाहीत तर वडिलांना जीवे मारू अशी धमकीही दिली. दरम्यान, मंगळवारी रोजी रात्री सुधाकरला पुन्हा बेदम मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आर. प्रज्ञानानंदने सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड गटात अव्वल स्थान पटकावले

नाशिक जिल्ह्यातील 'उधमाळ' ठरणार भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय 'डार्क स्काय' गाव

"देवेंद्रजींनी महाराष्ट्रातच राहावं!" – दिल्लीतील चर्चांवर अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या; राजकीय वर्तुळात वक्तव्याची जोरदार चर्चा

मध्य रेल्वेने तिकीटविरहित किंवा अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर नियम केले

"निवडून आलो म्हणजे सात-बारा आपला होत नाही" – एकनाथ शिंदे यांचा चार मंत्र्यांना थेट इशारा

पुढील लेख
Show comments