Marathi Biodata Maker

तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही :सुळे

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (17:07 IST)

‘ येत्या  1 जानेवारीपर्यंत कोपर्डी घटनेचा निकाल न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रीवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

‘कोपर्डी घटनेला दीड वर्ष होत आला मात्र अद्यापही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य करत हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.  या प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, आतापर्यंत तरी याचा निकाल लागलेला नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपर्डीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना नाशिकहून मुंबईला विशेष विमानाने आणले

२०२९ पर्यंत उद्धव यांचा पक्ष संपेल ,शिवसेना नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली

IND vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीने दंड ठोठावला

भारत पुरुष हॉकी संघ आणि पाकिस्तान पुरुष हॉकी संघ यांच्यात हाय-व्होल्टेज लढत, ४ दिवसांत दोन सामने, तारीख आणि वेळ जाणून घ्या

LIVE: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर रासायनिक लेपन करण्यावर बंदी

पुढील लेख
Show comments