ganesh chaturthi

मुंबईत पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द

Updated: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (13:04 IST)
 
उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रात्री अचानक रद्द झाला. मुंबईत पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
 
महापुरामुळे सांगली, कोल्हापूरातील अनेक गावे उद्धवस्त झाली असून, अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. महापूरावेळी आणि महापूर ओसरल्यानंतर अनेक सत्ताधारी नेत्यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या भागात जाणे टाळले होते.
 
आज उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते. सकाळी 11 वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी आणि आसपासच्या पूरग्रस्त भागाची पाहणी ते करणार होते.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

इंडिगो विमानात बॉम्बची धमकी: लखनौहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

नांदेडमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनची धडक होऊन नऊ जणांचा मृत्यू

मुंबई बीएमसीचा मोठा निर्णय; इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवले जाणार

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे चिंता वाढली! डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीमुळे रुग्णालयांवर ताण

पुढील लेख
Show comments